कोल्हापुरसह सांगली जिल्ह्यातील बहुतांशी उसाचे क्षेत्र लोकरी माव्याच्या विळख्यात सापडले आहे. कोल्हापुरात नदीकाठी असणारा ऊस दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे खराब झाला आहे, असे एकूण किमान हा सात ते आठ हजार हेक्टर वरील गोष्ट खराब झाला आहे. आता पुराचे संकट कमी झाले मात्र लोकरी माव्याने आक्रमण केल्यामुळे ऊस वाढीस मोठा अडथळा येत आहे. कृषी विभाग कोल्हापूर जिल्ह्यात किती टक्के लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे याची माहिती घेत आहेत. लोकरी माझ्यामुळे उसाचे वजन उंची आणि उतारा कमी भरतो याचा थेट फटका शेतकर्यांना बसत आहे बसणार आहे. पावसाळ्यानंतर सुरू होणारा हिवाळ्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त प्रमाणात वाढू लागतो. त्यामुळे आतापासूनच शेतकरी यावरती उपाय शोधून औषध फवारणी तसेच इतर पर्याय निवडू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांना लोकरी माव्याचा प्रतिबंध कसा करावा याची माहिती नसल्याने याचा बिमोड करण्यास ते असमर्थ ठरत आहेत. अशा वेळी कृषी विभागाने अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी केली जात आहे.
Recent Posts
Nifty, Sensex drop at open, muted Q3 earnings and FIIs selling contributing in decline
Indian stock markets started the week on a weak note, continuing their downward trend on Monday as investors reacted to muted third-quarter (Q3) earnings....
Daily Sugar Market Update By Vizzie – 22/02/2025
ChiniMandi, Mumbai: 22nd Feb 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
After two sessions of rise, domestic sugar prices were reported to be stable across the...
‘गुरुदत्त शुगर्स’ने रक्तदान चळवळीतून माणुसकीचे नाते जोडले : आ. राहुल आवाडे
कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्सने कारखाना परिसरामध्ये रक्तदान शिबिरातून सामाजिक कार्य करत माणुसकीचे नाते जोडण्याचे काम गुरुदत्त परिवाराने केल्याचे गौरवोद्गार आ. डॉ. राहुल आवाडे यांनी...
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवली ६७५ कोटींची एफआरपी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ६७५.६४ कोटी रुपये थकवले आहेत. जिल्ह्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे....
भारत की जीडीपी वृद्धि Q2 FY 25 में 5.4 प्रतिशत से बढ़कर Q3 FY...
नई दिल्ली : यूनियन बैंक ऑफ इंडिया की एक रिपोर्ट के अनुसार, भारत की आर्थिक वृद्धि वित्त वर्ष 2024-25 की तीसरी तिमाही (Q3FY25) में...
‘वाघलवाडा’तर्फे पाच लाख मेट्रिक टन गाळप, कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणार : संदीप पाटील-कवळे
नांदेड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांमुळे आजपर्यंत व्हीपीके गूळ पावडर कारखाना (प्रयागनगर, सिंधी), एम.व्ही. के. साखर कारखाना (कुसुमनगर, वाघलवाडा) आणि डॉ. शंकरराव...
भारताचा जीडीपी विकासदर आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के होण्याची शक्यता : युनियन बँक...
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2024 – 25 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासदर वेग पकडण्याची अपेक्षा असून जीडीपी वाढ दर 6.2 टक्के राहण्याचा...