साखर कारखान्यात गोंधळ, 70 लोकांवर कारवाईची एमडींची मागणी

सरदार वल्लभ भाई पटेल साखर कारखान्यात सोमवारी कामगारांना कामावरून काढून टाकण्या प्रश्नी गोंधळ झाला होता. या प्रकरणामध्ये कारखान्याच्या एमडींनी पांडातराई ठाण्याच्या प्रभारींना पत्र लिहून रवि चंद्रवंशी सह 60-70 लोकांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारखाना प्रबंधकानि  पत्रात सांगितले की, ग्राम परसवारा निवासी रवि चंद्रवंशी सोमवारी 60-70 लोकांबरोबर पंडरिया तील साखर कारखान्यात विना परवानगी घुसले. त्यामुळे  कारखान्याच्या कामावर परिणाम झाला,  कारखान्यात 2 तासापेक्षाही अधिक वेळेपर्यंत काम बंद करावे लागले. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही खूप त्रास झाला. अखेर कारखाना प्रबंधकांनी पांडातराई ठाण्याचे प्रभारी यांच्याकडे तक्रार देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here