कोल्हापूर, दि. 7 जुलै 2018: देशात आणि राज्यात साखरेचे उत्पन्न अवाढव्य झाले आहे. वाढलेल्या साखरेच्या उत्पादनामुळे साखरेला अपेक्षित दर मिळू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला दर देता येत नाही. पुढील 2019-2020 या गाळप हंगामामध्ये उसाचे जंबो उत्पादन होणार आहे. या उत्पादनाचा तोटा भरून काढण्यासाठी यावर्षी तोट्यातली का असेना पण साखर निर्यात केल्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती दिसून येत आहे. देशातून साखर निर्यात करण्यासाठी खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे प्रति क्विंटल साखर दोनशे ते अडीचशे रुपये तोटा सहन करावा लागणार आहे राष्ट्र राज्याचा विचार करता तब्बल 400 ते 450 कोटी रुपयांचा तोटा सहन करून ही साखर निर्यात करावी लागणार असल्याचे चित्र आहे. यावर्षी हा धोका पत्करला नाही, तर पुढच्या वर्षीही साखरेच्या दराचा आणि पर्यायाने ऊस दराचा प्रश्न ही गंभीर होणार आहे. साखरेच्या दरात शंभर-दोनशे रुपयांची वाढ होत आहे, मात्र सध्याची उपलब्ध साखर पाहता वाढलेला दर हा फार काळ टिकून राहील असं वाटत नाही. साखरेचा साठा कमी करणे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यातीला चालना दिली पाहिजे किंबहुना शासनानेही याला पाठबळ दिले पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल साखरेचे भाव 2200 ते 2300 रुपये पर्यंत आहे तेच देशांतर्गत बाजारपेठेत 2900 3100 रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तोटा सहन करून साखर निर्यात केली जाणार नाही हे जरी खर असलं तरीही भविष्यातील गाळप हंगामाचे वेध लक्षात घेऊन आतापासूनच साखर निर्यात करावी लागणार आहे.
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 22/02/2025
ChiniMandi, Mumbai: 22nd Feb 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable
After two sessions of rise, domestic sugar prices were reported to be stable across the...
‘गुरुदत्त शुगर्स’ने रक्तदान चळवळीतून माणुसकीचे नाते जोडले : आ. राहुल आवाडे
कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्सने कारखाना परिसरामध्ये रक्तदान शिबिरातून सामाजिक कार्य करत माणुसकीचे नाते जोडण्याचे काम गुरुदत्त परिवाराने केल्याचे गौरवोद्गार आ. डॉ. राहुल आवाडे यांनी...
सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवली ६७५ कोटींची एफआरपी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील २५ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ६७५.६४ कोटी रुपये थकवले आहेत. जिल्ह्यातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे....
भारत की जीडीपी वृद्धि Q2 FY 25 में 5.4 प्रतिशत से बढ़कर Q3 FY...
नई दिल्ली : यूनियन बैंक ऑफ इंडिया की एक रिपोर्ट के अनुसार, भारत की आर्थिक वृद्धि वित्त वर्ष 2024-25 की तीसरी तिमाही (Q3FY25) में...
‘वाघलवाडा’तर्फे पाच लाख मेट्रिक टन गाळप, कार्यक्षेत्रातील सर्व ऊस तोडणार : संदीप पाटील-कवळे
नांदेड : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांमुळे आजपर्यंत व्हीपीके गूळ पावडर कारखाना (प्रयागनगर, सिंधी), एम.व्ही. के. साखर कारखाना (कुसुमनगर, वाघलवाडा) आणि डॉ. शंकरराव...
भारताचा जीडीपी विकासदर आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के होण्याची शक्यता : युनियन बँक...
नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2024 – 25 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकासदर वेग पकडण्याची अपेक्षा असून जीडीपी वाढ दर 6.2 टक्के राहण्याचा...
ઉત્તર પ્રદેશ વિધાનસભામાં ખાંડ મિલના વિસ્તરણનો મુદ્દો ગુંજ્યો
મેરઠ: ઉત્તર પ્રદેશ વિધાનસભામાં ખાંડ મિલના વિસ્તરણનો મુદ્દો ગાજ્યો હતો . સપા ધારાસભ્યએ ખાંડ મિલના વિસ્તરણ અંગે ગૃહનું ધ્યાન દોરવાનો પ્રયાસ કર્યો. તમને જણાવી...