साखर संशोधन संस्था फिजी (एसआरआयएफ) चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेम नायडू यांनी शेतकऱ्यांना ऊसाच्या लागवडीत विविधता आणण्याचा सल्ला दिला आहे. नायडू म्हणाले की, ऊसाच्या वाणांचे विविधीकरण केल्याने ऊस ते साखर गुणोत्तर उत्पादनाच्या उपायांमध्ये बदल होईल.
त्यांच्या म्हणण्या नुसार , विटी लेवू मध्ये शेतकर्यांनी माना प्रकारातील ऊसाची शेती करणे पसंत केले, जो परिपक्वतेपर्यंत पोचण्यामध्ये जास्त वेळ घेतो. त्यांनी सांगितले की, माना एक खराब प्रकार नाही आहे, पण 92 टक्के विट्टी लेवु शेतकर्यांनी या प्रकारचा ऊस घेतल्या मुळे , कारखान्यांना काहीसा अपरिपक्व ऊस मिळू शकतो.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.