पटना : राज्य सरकारने गुरुवारी सांगितले की, बिहार मध्ये सातत्याने पाऊस असल्याने आलेल्या पुरामुळे 9.6 लाख लोकांवर परिणाम झाला आहे. आणि 12,023 लोक शेल्टरहोम मध्ये राहात आहेत.
राज्यात पुरामुळे 9,60,831 लोक प्रभावित झाले आहेत. राष्ट्रीय आपातकालीन पथकाने मदतीसाठी आणि संरक्षणासाठी बिहारमध्ये 22 बचाव पथके तैनात केली आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.