हरियाणा: साखर कारखान्याच्या ऊस पुरवठ्यावर परिणाम

पलवल: राष्ट्रीय राजमार्ग -19 च्या पोलीस नाकाबंदी मुळे पलवल साखर कारखान्याच्या पुरवठयावर परिणाम केला आहे आणि तसेच 1,000 शेतकऱ्यांना दिल्ली च्या सीमेपर्यंत मोर्चा काढण्यापासून रोखले आहे, जे तीन वादग्रस्त कृषी विधेयकांचा विरोध करत होते. नाकाबंदी मुळे ऊसाने भरलेले जवळपास 50 ट्रक हाईवे आणि केएमपी एक्सप्रेसवे वर अडकले आहेत.

जिल्हयातील बडोली गावातील के सुग्रीव बैंसला यांनी सांगितले की, माझे गाव आणि आसपासच्या शेतकऱ्यांनी कारखान्यापर्यंत पोचण्यासाठी लिंक रस्त्याचा आधार घेतला. ज्यामुळे परिवहन मूल्यात वाढ झाली. ट्रांसपोर्ट एसोसिएशन चे सचिव सुभाष कौशिक यांनी दावा केला की, अनेक ट्रक केएमपी हाईवे वर अडकले होते. साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक नरेश कुमार यांनी दावा केला की, साखर कारखान्याच्या कामकाजावर कोणताही परीणाम झाला नाही. ट्रक चालक कारखाान्यापर्यं पोोचण्यासाठी वैकल्पिक मार्ग अवलंबत आहेत. नोहेंबर मध्ये कारखान्याने 4.8 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले, जे गेल्या चार वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here