सांगली : क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना यंदा २५ लाख ऊस रोपांची विक्री करणार आहे, अशी माहिती आमदार अरुणअण्णा लाड यांनी दिली. साखर कारखान्याच्या नर्सरीमध्ये तयार केलेल्या ऊस रोपे विक्रीच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याने केलेल्या या उपाय योजनेमुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे, असे अध्यक्ष लाड यांनी सांगितले. रोपे विक्री प्रारंभप्रसंगी उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, संदीप पवार, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, कारखान्याचे कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi क्रांतिअग्रणी लाड कारखाना २५ लाख ऊस रोपे विक्री करणार : आमदार अरुणअण्णा...
Recent Posts
UP: Due to excessive rains, farmers’ crops suffered a lot in Braj region, says...
Union Minister Jayant Chaudhary, in a letter to Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath, has requested urgent relief for farmers in the Braj region...
સરસ્વતી શુગર મિલ દ્વારા વધુ શેરડી આપનાર ખેડૂતોનું થયું સન્માન
યમુનાનગર: સરસ્વતી શુગર મિલે ખાંડ ઉદ્યોગમાં પોતાનું આગવું સ્થાન બનાવ્યું છે, અને મિલને શેરડી સપ્લાય કરતા ખેડૂતોએ આમાં મહત્વની ભૂમિકા ભજવી છે. જેને ધ્યાનમાં...
त्रिपुरा: राज्य सरकार ने 9.83 लाख राशन कार्ड धारकों को मुफ्त चीनी, आटा और...
अगरतला : त्रिपुरा सरकार राज्य के 9.83 लाख राशन कार्ड धारकों को चीनी, आटा और सूजी मुफ्त में देगी प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते...
Sensex ends 264 points lower, Nifty below 26,200
Indian equity indices ended lower on Friday.
Sensex ended 264.27 points lower at 85,571.85, whereas Nifty concluded 37.10 points down at 26,178.95.
Power Grid Corp, Bharti...
कर्नाटक: विश्वराज शुगर का एथेनॉल प्लांट जल्द ही चालू होगा
बेंगलुरु: विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड की 29वीं वार्षिक आम बैठक बुधवार, 25 सितंबर को आयोजित की गई। अध्यक्ष और प्रबंध निदेशक निखिल कट्टी ने...
ESY 2024-25: तेल विपणन कंपनियों ने 916 करोड़ लीटर एथेनॉल के लिए बोली आमंत्रित...
नई दिल्ली: तेल विपणन कंपनियों (OMC) ने ESY 2024-25 के लिए लगभग 916 करोड़ लीटर डिनेचर्ड अनहाइड्रेस एथेनॉल की आपूर्ति के लिए बोलियाँ आमंत्रित...
મહારાષ્ટ્ર: IMDએ જણાવ્યું કે, 5 ઓક્ટોબર સુધીમાં ચોમાસું વિદાય લેશે
મુંબઈ: ભારતીય હવામાન વિભાગ (IMD) એ જણાવ્યું કે આ વર્ષે ચોમાસું 5 ઓક્ટોબર સુધીમાં મહારાષ્ટ્રમાંથી વિદાય લે તેવી શક્યતા છે. બુધવારે રાત્રે મુશળધાર વરસાદ...