जानसठ : भाकियू कार्यकर्त्यांनी टिकौला साखर कारखान्याला वेळेच्या आधी बंद करणे तसेच शेतकर्यांचा ऊस शेतात सुकून गेल्याने इशारा दिला आहे. ते म्हणाले, शेतकर्याचा ऊस वजन करुन कारखानदारांच्या घरी भरला जाईल तथा कारखाना बंद करण्याचे सर्टिफिकेट देणार्या सोसायटीचे सचिव यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाईल.
सादपूर गावामध्ये भाकियू च्या कार्यकत्यांच्या बैठकीत तहसील अध्यक्ष अशोक घटायन म्हणाले, टिकौला साखर कारखान्याशी मिलिभगत करुन मोरना आणि रामराज सोंसायटीचे सचिव सुभाष यादव यांच्याकडून परिसरामध्ये शेतकर्यांकडे ऊस नाही असे सर्टिफिकेट देवून टिकौला कारखाना बंद करण्यात आला आहे. यावेळी तहसील अध्यक्ष अशोक घटायन, ब्लॉक अध्यक्ष महिपाल सिंह, चंचल सिंह, सेंसर पाल, राजेंद्र बलियान, इरतजा, साजी कमिल, कृष्णवीर, सुभाष धीमान, नरेंद्र मलिक आदी उपस्थित होते.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.