कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांकडून मार्चच्या पहिल्या आठवडाअखेर ऊस उत्पादक शेतकऱ्यांची १५,५०४ कोटी रुपयांची ऊस बिले थकवले आहेत. एकूण देय रकमेपैकी ८० टक्के रक्कम...
राजाळे : श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमून कारखान्याचे वाटोळे करायचे आणि कारखान्याचे एकदा वाटोळे झाले, की हा ऊस तिकडे न्यायचा, असा प्रयत्न विरोधकांचा आहे. जर...
जुन्नर : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलचे उमेदवार रविवारी झालेल्या...
चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच बहुतांशी कारखान्यांच्या हंगामाची सांगता झाली आहे. जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेदोन कोटी टन उसाचे गाळप झाले आहे. यामध्ये सीमाभागातून...
कोपरगाव : साखर उद्योगात अलिकडच्या काळात जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यावर शासनाने वेळीच उपाययोजना केली पाहिजे. केंद्राने एफआरपीत जशी वाढ केली. त्याच धर्तीवर...