मेरठ, उत्तर प्रदेश: उस शेतकर्यांना साखर कारखान्यांकडून त्यांची थकबाकी भागवण्यात विलंब होत आहे. उस विभाग साखर कारखान्यांना नोटीस पाठवल्याचा दावा करत आहे, पण साखऱ कारखान्यांवर गेल्या गाळप हंगाम 2019-20 चे सध्या 288.25 करोड रुपये देय आहेत. शुक्रवारी मवाना कारखान्याने आठ करोड आणि किनौनी साखर कारखान्याने 1.52 करोड रुपयांची उस थकबाकी भागवली आहे. शुक्रवारी मेरठ मंडलमध्ये 13.80 करोड ची थकबाकी भागवली आहे. मेरठ जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर नजर टाकली तर सहा कारखान्यांमध्ये तीन कारखान्यांनी पूर्ण थकबाकी भागवली आहे. ज्यामध्ये दौराला, नंगलामल आणि सकौती कारखाना सामिल आहे. याशिवाय मवाना, किनौनी आणि मोहिद दीनपुर साखर कारखान्यांवर क्रमश: 119.78 करोड, 133.61 करोड, 34.86 करोड रुपये देय आहेत.
Recent Posts
TRQ के तहत आयात किए जाने वाले मक्का के आयात शुल्क को मौजूदा 15%...
नई दिल्ली : ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर्स एसोसिएशन (AIPBA) और कंपाउंड लाइवस्टॉक फीड मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन (CLFMA) का दावा है कि, देश में मक्का की...
कर्नाटक: विश्वराज शुगर को नई चीनी मिल स्थापित करने की मंजूरी मिली
बेलगावी : विश्वराज शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड को कर्नाटक के बेलगावी जिले के नावगे गांव में नई चीनी मिल स्थापित करने की मंजूरी मिल गई...
Government’s allocation of Rs 1.52 lakh crore for R&D in agriculture and allied sectors...
Finance Minister Nirmala Sitharaman allocated Rs 1.52 lakh crore to the agriculture and allied sectors while presenting the Union Budget for the fiscal year...
पाकिस्तानमध्ये युटिलिटी स्टोअरवरील साखर विक्री बंद
इस्लामाबाद : एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार युटिलिटी स्टोअर्स कॉर्पोरेशनने पंतप्रधानांच्या मदत पॅकेज अंतर्गत पाकिस्तानातील साखरेची विक्री थांबवली आहे. याबाबत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, साखरेवर १५ रुपये...
मलेशिया : शुगर टॅक्सच्या कक्षेचा विस्तार करण्याची मागणी
पेटलिंग जया : मधुमेह आणि लठ्ठपणा हा एक प्रमुख आजार असल्याने मलेशियासह जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये साखर-गोड पेय (एसएसबी) कर लागू आहे. या...
लखनौमध्ये शेतकऱ्यांचा मोर्चा, ऊस संस्थेला घेराव घालण्यासाठी एकवटले शेतकरी
लखनौ : ऊसाची थकीत बिले, वीजमाफी यांसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी ऊस संशोधन संस्था गाठली आहे. भारतीय किसान युनियन हरिनाम सिंह गटाचे कार्यकर्ते हे निषेध...
बजेटमध्ये मोठी घोषणा : तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एक रुपयाही कर भरावा लागणार नाही!
नवी दिल्ली:केंद्र सरकार ने आजच्या बजेटमधून सर्वसामान्य नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.सरकार ने तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे.त्यामुळे तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर...