उत्तर प्रदेश: माजी आमदारांचा प्रलंबिल ऊस थकबाकी भागवण्याबाबत आंदोलनाचा इशारा

मेरठ: उत्तर प्रदेश मध्ये ऊस थकबाकी भागवण्याचा मुद्दा आता रूळावर येत असल्याचे दिसून येत आहे, शेतकरी संघटनांबरोबर विरोधी पक्ष ही प्रलंबित थकबाकी बाबत राज्य सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहेत.

माजी मंत्री प्रभुदयाल वाल्मीकि यांनी गुरुवारी मवाना तहसील येथे पोचून थकबाकी भागवण्यााच्य मागणी बाबत धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांनी उत्स थकबाकी व इतर समस्यांबाबत एसडीएम यांना निवेदन दिले. त्यांनी वेळेत पैसे न दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला. निवेदनात म्हटले आहे की, मवाना साखर कारखान्यांकडून करोडो रुपयांचे देय बाकी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब आहे. जर शेतकऱ्यांनी थकबाकी लवकर भागवली नाही तर सपाई रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांबरोबर साखर कारखाना प्रशासनाला घेराव घालण्याचे काम करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here